आज खूप दिवसांनी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले.
चौपाटीवर सळसळती तरूणाई कवायती करत होती. खूप छान वाटलं!!!
आपणही त्यातीलच एक व्हावे असे वाटले. पाच मिनिटे उभी राहिले आणि
आपणही त्यातीलच एक व्हावे असे वाटले. पाच मिनिटे उभी राहिले आणि
मनानेच
त्यांच्यात सामील झाले.
मग निघाले तर.... रस्ता पानांनी भरलेला!!!!
पुढे गेले तर पिंपळाची पानं काळी झालेली, सुकलेली त्यांनी रस्ता भरला होता!
पुढे गेले तर पिंपळाची पानं काळी झालेली, सुकलेली त्यांनी रस्ता भरला होता!
मग बदामाची पिवळी पानं, लाल बदाम, हिरवे बदाम रस्त्यावर पडलेले!!
मुलांना
हे फार प्रिय असतात बदाम!!!
एकंदरीत पानंच पानं ,वाळलेली पडली होती
रस्त्यावर!!!!!
पण जवळच कोकीळ गात होता.
छान वाटलं!!!!!!
पण जवळच कोकीळ गात होता.
छान वाटलं!!!!!!
जयाच्या रथा एकची चक्र पाही।
नसे भूमी आकाश आधार काही।।
असे सारथी पांगुळा त्या रथासी।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।
नसे भूमी आकाश आधार काही।।
असे सारथी पांगुळा त्या रथासी।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।
उगवत्या सुर्याचे दर्शन घेतले. प्रखरच भासला.
एक क्षण सुद्धा बघता येत नव्हते. पण....
एक क्षण सुद्धा बघता येत नव्हते. पण....
त्याच्याभोवती जे थोडे काळे ढग होते ना!!!!
ते डोंगराप्रमाणे भासले. आणि
ते डोंगराप्रमाणे भासले. आणि
सुर्योदय जणू डोंगरातून झाला असेच वाटले.
No comments:
Post a Comment