विद्यादान हे अन्नदानापेक्षा मोठे आहे.
कारण अन्नाने क्षणिक तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभर आनंद मिळतो.
मला वाटतं पुर्वी गुरूगृही राहूनच विद्याग्रहण होत असे
त्याचे पैसे देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळेच त्याला विद्यादान म्हणत असतील.
त्याचे पैसे देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळेच त्याला विद्यादान म्हणत असतील.
★ दानाच्या बाबतीत असं म्हणतात की एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये.
★दान नेहमी सत्पात्री करावं
★ दानामुळे कुणाला पंगू करू नये. मिंधे करू नये.
★ आपल्याकडे आहे त्यातील उत्तम द्यावे. भरभरून द्यावे.
★ दानशूर म्हटलं की पहिलं नाव कुंतीपुत्र कर्णाचं येतं.
★ हिंदू संस्कृतीत, कन्यादान सालंकृत कन्यादान,
गोदान, सालंकृत गोदान मानते.
* भूदान , श्रमदान
गोदान, सालंकृत गोदान मानते.
* भूदान , श्रमदान
* नव्या विचारात दान संकल्पना बदलली,
काळाच्या गरजेप्रमाणे-
रक्तदान, नेत्रदान, अवयव दान, देहदान....
ही दानं जास्त महत्त्वाची वाटतात.
तर मला वाटतं दान म्हणजे जे मोल घेऊन, पैसे घेऊन केलं जात नाही ते!!!!
म्हणजे शिकवणी घेतली पैसे घेऊन तर ते दान होत नाही.
त्याला विद्यादान म्हणत नाहीत.
त्याला विद्यादान म्हणत नाहीत.
तसंच अन्नाचं!!!!
जर पोळी भाजी पैसे घेऊन करून दिली, खानावळ चालविली, किंवा तत्सम खाद्यपदार्थ बनवून दिले आणि पैसे घेतले तर ते दान होत नाही. त्याला अन्नदान म्हणता येत नाही.
जर पोळी भाजी पैसे घेऊन करून दिली, खानावळ चालविली, किंवा तत्सम खाद्यपदार्थ बनवून दिले आणि पैसे घेतले तर ते दान होत नाही. त्याला अन्नदान म्हणता येत नाही.
तर देवासमोरील पेटीत पैसे ठेवतांना लोक आजुबाजुला बघतात कोणी बघत आहे का आपल्याकडे????
तर अशा दानाला दान म्हणता येईल का?????
तर अशा दानाला दान म्हणता येईल का?????
किंवा एखाद्या व्यक्तीला पोटभर खायला दिलं, उन्हाळ्याच्या दिवसांत सरबत दिलं, आणि त्याचा गाजावाजा केला तर ते दान
होईल का?????
होईल का?????
आजच्या काळात पैशाला महत्त्व आल्यामुळे दानशूर व्यक्ती दुर्मिळ आहेत. हेच खरं!!!!!
मी तर असं दान मागते,
हेचि दान दे गा देवा,
तुझा विसर न् व्हावा....
हेचि दान दे गा देवा,
तुझा विसर न् व्हावा....
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
No comments:
Post a Comment