२ डिसेंबर २०१३ चे सुर्यदर्शन रेल्वेतून झाले.
अप्रतिम. …..
१ डिसेंबरला संध्याकाळी सामलकोटहून रेल्वेने पुरीला सकाळी जगन्नाथपुरी येथे ७.३० वाजता पोहोचलो.
रेल्वेमध्ये एक मुळचा पुरीचा पण आता मुंबईत वास्तव्य असलेला तरूण भेटला तो मंदिराबद्दल भरभरून सांगत होता.
अप्रतिम. …..
१ डिसेंबरला संध्याकाळी सामलकोटहून रेल्वेने पुरीला सकाळी जगन्नाथपुरी येथे ७.३० वाजता पोहोचलो.
रेल्वेमध्ये एक मुळचा पुरीचा पण आता मुंबईत वास्तव्य असलेला तरूण भेटला तो मंदिराबद्दल भरभरून सांगत होता.
तेथील रसोई, प्रसाद, ५६ भोग, मंदिरातील
मुर्ती, ध्वज चढवणे.....
आम्ही ११.०० च्या सुमारास हॉटेल समुद्र येथे पोहोचलो.
खुपच सुरेख आहे हे हॉटेल, हे समुद्रकिनारी आहे.
हे सगळ्यात महत्त्वाचं.
लांबचलांब, स्वच्छ किनारा आहे.
आम्ही ११.०० च्या सुमारास हॉटेल समुद्र येथे पोहोचलो.
खुपच सुरेख आहे हे हॉटेल, हे समुद्रकिनारी आहे.
हे सगळ्यात महत्त्वाचं.
लांबचलांब, स्वच्छ किनारा आहे.
No comments:
Post a Comment