गीता पाठ झाल्यानंतर...
काही ठिकाणी अडखळले जाते...
का?? काही साम्य?
असे बघितले
तर थोडे साम्य आढळले
तर ते श्लोक पॉईंट आऊट केले
आणि एका वहिवर लिहून काढले... ते पुढील प्रमाणे.
१ | २८ , ११ | ५१
१ | ३८ , १ | ३९
२ | ३३ , २ | ३९
२|४८ , १८|२६ , ४|२२
२ |५८ ,२ | ६८
३ | २३ , ४ | ११
४ | ६ , ९ | ८
४ | ३१ , ४ | ४०
६ | २९ , १२ | ४
६ | २९ , ६ | ३१
६ | २४ , १२ | ४
६ | १४ , ६ | २७
६ | १५ , ६ | २८
६ | ७ , १२ | १८
८ | ८ , १२ | ९
८ | ७ , १८ | ६८
९ | ३४ , १८ | ६८
९ | १६ , ९ | २४
१२ | १६ , १४ | २५
१६ | २३, १७ | १
१६ | ७ , १८ | ३०
असे काही श्लोक आहेत
जे मी वहीत पाच पाच वेळा लिहिले आहेत.
अजून एक आहे
५ |९ आणि १३ | ८
खरे साम्य काही नाही तरी माझा सध्या गोंधळ होतोय
असे मी श्लोक अनेक वेळा म्हणते.
गीता..
श्रीभगवानुवाच
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ।।
११| ३२
श्री भगवान म्हणाले,
जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे.
आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी
मी या ठिकाणी आलो आहे.
तुझ्या व्यतिरिक्त
(पांडवांव्यतिरिक्त)
दोन्ही सैन्यातील
सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे.
------------------------------
No comments:
Post a Comment